शहरे विकसित होत असताना मुस्लिम बहुल भाग मागास ठेवण्यामागील राजकीय, प्रशासकीय, सांस्कृतिक षडयंत्र व बुलडोझर न्याय.

नागरीकरण आणि विस्थापनाचे अर्थकारण २१ व्या शतकात भारताची शहरे ‘स्मार्ट सिटी’ आणि ‘ग्लोबल हब’ बनण्याचा दावा…

अग्रलेख

मुख्यप्रवाह, संभ्रमाचे राजकारण आणि बुलडोझर न्याय: अतिक्रमणामागील समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय सत्य नुकत्याच घडलेल्या अनेक घडामोडींमध्ये ‘अतिक्रमण’…

​कौसर सय्यद: खालापूरची कन्या, भारताची शान… पण समाज सन्मानाबाबत उदास का?

​खोपोली सारख्या औद्योगिक शहराने आजवर अनेक हिरे देशाला दिले आहेत, पण त्यातला सर्वात लख्ख चमकणारा हिरा…

साम्प्रदायिकतेविरुद्धची लढाई ही भारताच्या भविष्याकरिता अत्यावश्यक आहे. पंडित जवाहर लाल नेहरू

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतीय राष्ट्रवादाचे, लोकशाहीचे आणि धर्मनिरपेक्षतेचे प्रमुख विचारवंत मानले जातात.…

आयातुल्लाह रुहोल्लाह खोमेनी यांच्या कुटुंबाचा इतिहास भारतापासून सुरू होतो.

भारत आणि फारस यांचे प्राचीन संबंध सांस्कृतिक, व्यापारी आणि धार्मिक आदानप्रदानाने समृद्ध होते. सिंधू संस्कृती आणि…

“स्वातंत्र्य संग्रामाची लष्करी छावणी” दारुल उलूम देवबंद मदरसा याचा आज स्थापना दिवस.

दारुल उलूम देवबंद हा उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील एक जागतिक कीर्तीचा इस्लामी शिक्षणसंस्था आहे, ज्याची स्थापना…

राणाचे प्रत्यार्पण, २६/११ च्या हल्ल्यातील आरोपी.

तहव्वूर हुसैन राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक आहे, जो 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा एक…

शहीद शाहिद आझमी यांचा आज स्मृतिदिन!

शाहिद आझमी यांचा जन्म मुंबईतील एका मुस्लिम कुटुंबात झाला होता ते मूळ रूपाने आजमगढ,उत्तर प्रदेश येथील…

मुस्लिम समाज हा राजकीय लढाई पेक्षा बचावात्मक भूमिका घेतो हे मान्य करायला नेते तयार नाही.

या देशात मुस्लिम आणि दलितांसाठी एकहाती सत्ता एखाद्या पक्षाच्या ताब्यात जाणे केव्हाच चांगले नाही. गेल्या 10…

मोहम्मद पैगंबर (स.स ) म्हणतात, “कामगारांना त्यांच्या मेहनतीमुळे येणारा घाम सुखण्याआगोदर त्यांचे वेतन दया. “

मोहम्मद पैगंबर (स.स ) म्हणतात, “कामगारांना त्यांच्या मेहनतीमुळे येणारा घाम सुखण्याआगोदर त्यांचे वेतन दया. “ “अल्लाह…